इसवी
सन
|
दिनांक
व महिना
|
घटना
|
१८९१
|
१४ एप्रिल
|
|
१८९६
|
|
|
१९००
|
७ नोव्हेंबर
|
|
१९०४
|
नोव्हेंबर
|
इयत्ता ४ थी उतीर्ण.
|
डिसेंबर
|
एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
|
१९०६
|
|
९ वर्षीय रमाबाई वलंगकर यांच्यासोबत
विवाह. हा विवाह रात्री ९.०० वाजता भायखळा येथील भाजी मार्केट मध्ये पार पडला.
|
१९०७
|
|
७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा
पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट.
|
१९०८
|
३ जानेवारी
|
|
|
|
१९१२
|
१२ डिसेंबर
|
|
१९१३
|
जानेवारी
|
|
२ फेब्रुवारी
|
|
एप्रिल
|
|
२० जुलै
|
|
१९१४
|
|
|
१९१५
|
२ जून
|
“ प्राचीन भारतीय व्यापार” हा
प्रबंध लिहून एम.ए. पदवी
मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता
समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान,
मानववंशशास्त्र
व राज्यशास्त्र हे अन्य विषय
|
१९१६
|
जून
|
" नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया – अ
हिस्टॉरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने
स्वीकारला व पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी
प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
|
९ मे
|
प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार
मध्ये "कास्ट इन इंडिया" हा मानवंशशास्त्रीय व वैचारिक प्रबंध वाचला
|
ऑक्टोबर
|
|
११ नोव्हेंबर
|
कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये
प्रवेश
|
जून
|
बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची
मुदत संपली, त्यामुळे लंडनहून एम.एस्सी. ( अर्थशास्त्र)
पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले
|
१९१७
|
सप्टेंबर
|
बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार
सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले
|
१९१८
|
|
साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
|
१० नोव्हेंबर
|
मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक
पदावर रुजू, ( विषय- राजकीय अर्थशास्ञ).
|
१९१९
|
१६ जानेवारी
|
|
१९२०
|
३१ जानेवारी
|
|
२१ मार्च
|
|
मे
|
शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात
भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय
परिषदेला उपस्थित राहिले
|
५ जुलै
|
प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च
शिक्षणासाठी लंडनला प्रयाण
|
|
बर्टाड रसेल यांनी
"प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन" या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित
केले.
|
१९२१
|
एप्रिल
|
“भारतातील जिम्मेदार सरकारचे
उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर
पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
|
जून
|
लंडन विद्यापीठाने "प्रॉव्हिन्सीअल
डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या प्रबंधासाठी एम.एस्सी. ( अर्थशास्त्र) पदवी
प्रदान केली
|
१९२२
|
एप्रिल
|
|
२८ जून
|
ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ ( बॅरिस्टर
ॲट लॉ) पदवी प्रदान केली
|
ऑक्टोंबर
|
|
१९२३
|
एप्रिल
|
जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन
पूर्ण केले व भारतात परतले.
|
४ ऑगस्ट
|
बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस.के. बोले यांनी
मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक
पाणवठे, विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
|
नोव्हेंबर
|
लंडन विद्यापीठाने डी.एससी. ही डॉक्टरेट पदवी
प्रदान केली.
|
१९२४
|
|
मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका
बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन
केली, त्याचे घोषवाक्य " शिका, संघटित
व्हा, संघर्ष करा" होते.
|
१९२५
|
४ जानेवारी
|
|
१५ डिसेंबर
|
हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या
रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
|
डिसेंबर
|
|
१९२७
|
जानेवारी
|
मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह
कौन्सिलवर नियुक्ती केली.
|
१ जानेवारी
|
|
मार्च
|
डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना
केली.
|
१९-२० मार्च
|
डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला
प्रस्थापित करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला.
दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन
केले.
|
३ एप्रिल
|
पाक्षिक बहिष्कृत भारत सुरु
केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
|
३ मे
|
|
८ जून
|
|
|
महाड नगरपालिकेने इ.स. १९२४ साली स्वतःच पास
केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे
नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
|
सप्टेंबर
|
|
१९२८
|
ऑगस्ट
|
बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला
एक मागण्याचा खलिता सादर केला
व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
|
१९३०
|
३ मार्च
|
नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश
करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा
आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
|
१७ ते २१ नोव्हेंबर
|
लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत
प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर
केला.
|
१९३१
|
१४ ऑगस्ट
|
मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
|
१९३२
|
२० ऑगस्ट
|
भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश
प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला.
ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
|
२४ सप्टेंबर
|
|
१९३४
|
|
परळ
येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण
पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
|
१९३५
|
२६ मे
|
|
१ जून
|
मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या
प्राचार्य पदी नेमणूक.
|
१३ ऑक्टोबर
|
येवला येथे हिंदू धर्मांतराची घोषणा केली
|
१९३६
|
ऑगस्ट
|
|
१९३७
|
१८ मार्च
|
मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार
तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या, दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल
अस्पृशांच्या बाजूने दिला.
|
१९४०
|
डिसेंबर
|
|
१९४२
|
१८ जुलै
|
|
२० जुलै
|
व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर मजूर
खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक.
|
१९४५
|
जून
|
|
२० जून
|
|
१९४६
|
ऑक्टोबर
|
“ हू
वेअर द शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ. आंबेडकर बंगालमधून
घटनासमितीवर निवडून गेले.
|
१९४७
|
२९ ऑगस्ट
|
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन
करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी
नियुक्ती
|
१९४८
|
फेब्रुवारी
|
घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
|
१५ एप्रिल
|
डॉ. शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांच्याशी
नवी दिल्ली येथे विवाह.
|
४ नोव्हेंबर
|
घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
|
१९५०
|
सप्टेंबर १
|
मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला
भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या
हस्ते बसवण्यात आली.
|
१९५१
|
५ फेब्रुवारी
|
|
जुलै
|
|
२७ सप्टेंबर
|
मंत्रीमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा
दिला, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
|
१९५२
|
५ जून
|
कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी)
ही पदवी प्रदान केली.
|
१९५३
|
१२ जानेवारी
|
हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने
डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
|
१९५४
|
डिसेंबर
|
म्यानमारमधील रंगून
येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभागी झाले
|
१९५६
|
मे
|
|
जून
|
|
१४ ऑक्टोबर
|
नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या
कडून बौद्ध धम्म दीक्षा
घेतली, आणि आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना बासीस प्रतिज्ञा देऊन
धम्मदीक्षा दिली
|
१५ ऑक्टोबर
|
नागपूरात उशिरा पोहचलेल्या २ ते ३ लाख
अनुयायांना धम्माची दीक्षा दिली.
|
नोव्हेंबर
|
नेपाळच्या काठमांडू येथे
भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला. तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या
विषयावर भाषण केले.
|
६ डिसेंबर
|
नवी दिल्ली येथे
अलीपूर रोड निवास्थानी महापरिनिर्वाण
|